जीएसटी काळाची गरज असून त्याचा सकारात्मक परिणाम पुढे दिसून येणार असून, देशाचा आर्थिक विकास वेगाने होणार आहे. नवीन करप्रणाली आणि त्याची अंमलबजावणी प्रारंभी कोणत्याही सरकारसमोर एक आव्हानच असते. पण केंद्रातील स्थिर सरकारमुळे कर सुधारणा निश्चितच होणार असल ...