ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२०१८ मध्ये व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झालं. त्यानंतर ही कंपनी व्होडाफोन आयडिया (Vi) झाली. विलीनीकरणानंतरही कंपनीसमोर सतत्यानं अडचणी येत आहेत. ...
Airtel Recharge Plans: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. मोबाइल युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे, एअरटेल आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन रिचार्ज प्लान आणत असते. ...
Shravin Bharti Mittal Left UK : भारतीय उद्योगपतीच्या मुलाने युके सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते युएईला गेले आहेत. युकेच्या कर नियमांमुळे त्यांनी असा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ...