खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र... ...
२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रामुख्याने हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट रोजी हा हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, देशातील सर्व विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये अधिक वाढ करत सतर्कता वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे. ...