ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी? २० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या FOLLOW Ahmednagar collector office, Latest Marathi News
जिल्ह्यातील बळीराजा दुष्काळाने होरपळत असताना जिल्हा बँकेतील संचालक मंडळाला मात्र युरोप वारीचे डोहाळे लागले आहेत़ ...
अहमदनगर पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहणा-या तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. ...
१५ जूनपर्यंत पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. मूग, वाटाणा, कपाशी पिकांसाठी उशिरा होणारी लागवड विविध रोगांना निमंत्रण देणारी ठरत असल्याने शेतकरी ही पिके घेण्याचे टाळतात. ...
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ ...
तब्बल ७० दिवस घरापासून दूर, घरच्या मायेला पारखी झालेली आणि छावणीतच कसा बसा आपला संसार मांडलेल्या जनावरांना आता घरची ओढ लागली आहे ...
मयत किरण जगताप याच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जगताप याला न्याय मिळावा, ...
जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तालुक्यातील गावांना वादळी वा-यासह जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला. ...
दुष्कााळाची तीव्रता वाढली आणि आचारसंहिता लागली यामुळे दुष्काळात होरपळणा-या शेतक-्यांच्या मदतीला येता आले नाही हे आमच्या राज्यकर्त्याचे दुदैव आहे ...