Hailstorm Alert in Marathwada : उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या मराठवाड्याला आता पावसाचा तडाखा बसणार आहे. २ ते ५ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः २ आणि ३ एप्रिल रोजी गारपीट होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ् ...
गतवर्षी (दि.३०) मार्चच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे. ...
Mahadbt Portal Problem : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून सुरू केलेले महाडीबीटी पोर्टल आता उलट अडथळा ठरत आहे. डिसेंबरपासून पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांची यंत्रसामग्री खरेदी रखडली आहे. त्यामुळे 'ऑनलाइन योजना, पण ...
Banana Market Rate : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीविरोधात बुधवारी आंदोलन छेडले. मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर केळी फेकून संताप व्यक्त केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
Harbhara Kharedi : हरभऱ्याला हमी दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा सरकारी खरेदीकडे कल वाढला होता. मात्र ३१ मार्चला नोंदणीची मुदत संपल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शासनाकडून मुदतवाढ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Harbhara Kharedi) ...
Electricity Bill Problems : सध्या अनेकांना वीजबिल वाढल्याचा धक्का बसतोय आणि त्यासाठी स्मार्ट मीटरला जबाबदार धरलं जातंय. मात्र तज्ज्ञांच्या मते, घरातील अर्थिंग बिघाड आणि न्यूट्रल लिकेज हीच खरी कारणे असू शकतात. जाणून घ्या वीजबिल वाढण्यामागचं खरं कारण आ ...
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ...
निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ...