Soybean Kharedi :राज्यात सोयाबीन खरेदीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सरकारने १९ लाख टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात केवळ ३१ टक्केच खरेदी झाली. लाखो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत असून, जाचक अटी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे MSP योजनेचा फ ...
Pik Vima : खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या आशेवर रब्बी हंगाम काढला, मात्र आता रब्बीही संपत आला तरी विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लाखो शेतकरी संतप्त झाले असून प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या कारभारावर ...