मध्यपूर्वेतील तणाव आणि ऊर्जा वाजारातील अस्थिरतेमुळे जागतिक खत बाजारात हालचाल वाढू लागली आहे. अलीकडील काही दिवसांत युरियासारख्या खतांच्या किमतींमध्ये डॉलरमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. या परिस्थितीचा भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर आणि अन्नधान्य किमती ...
दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने बिळातील साप आता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागले आहेत. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, उघड्यावर साप दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
नदीजोड ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटते. एखाद्या नदीपात्रात अधिक पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत पाणीटंचाई आहे, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतील पाणी कमी पाणी असलेल्या नदीकडे वळवावे, असा तिचा साधा अर्थ मांडला जातो; परंतु ही मांडणी जितकी सोपी वाटते, तितकीच ...
गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या २१ गावांतील जमिनी गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अक्षरशः वाहून गेल्या होत्या. या घटनेला पाच महिने उलटूनही हतबल झालेल्या ९८ शेतकऱ्यांना अद्याप जमीन बांधणीसह हक्काच्या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...
गेल्या पाच दशकांत महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमध्ये उत्पादन, प्रतिहेक्टर उत्पादकता आणि हमीभाव झपाट्याने वाढला आहे. सरासरी आकडेवारीनुसार, एमएसपी सुमारे ५ ते ४० पट, उत्पादन १५० ते ६०० टक्के आणि प्रतिहेक्टर उत्पादकता ९० ते १७५ टक्के वाढली असल्याचे राज्या ...