Harbhara Kharedi : हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले असतानाही शेतकऱ्यांना त्याची विक्री करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हमीभावाने खरेदीसाठी ठरवलेल्या मर्यादेमुळे अनेकांचा माल अडकला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नेमकं कारण काय आहे, हे जाणून ...
E-Pik Pahani : ई-पीक पाहणी प्रक्रियेत सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. सातबाऱ्यावर नोंद न झाल्याने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अडकली असून ३१ मार्चची मुदत जवळ येत असल्याने मदत अजूनही अधांतरी आहे.(E-Pik P ...
Rabi Season Fertilizer Use : रब्बी हंगामात अमरावती जिल्ह्यात युरिया आणि संयुक्त खतांच्या वापरात मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या खतांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या नियोजनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खतांचा प ...
Upper Wardha Dam Water Level : अपर वर्धा धरणातील पाणी पातळी सतत घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अमरावतीसह अनेक भागांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती ...