MGNREGA Scheme : ग्रामीण भागातील बेरोजगारांना हमी रोजगार देणारी मनरेगा योजना महाराष्ट्रातच अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कॅग (CAG) च्या अहवालानुसार लाखो कामे अपूर्ण असून केवळ ८ टक्के कुटुंबांनाच १०० दिवस रोजगार मिळालाय. नेमकं चुकत ...
साखर कारखाने, सूतगिरणी, दूध संघ, बाजार समित्या आणि इतर शेतकऱ्यांच्या संस्था लुटून अनेक पदाधिकारी मालामाल झाले आहेत. अशा पदाधिकारी व त्यांना साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्या संपत्तीची सी.आय.डी. अथवा ई.डी. मार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेडगे यांनी ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...