खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...
गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. ...
Soybean Market Update : बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडेआठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते; मात्र मागील काही दिवसांपासून या सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. शनिवारी सोयाबीनला केवळ 'रुपये' प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. या ...
कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत विठ्ठलपूर शिवारातील पाणपोई फाटा येथे सुरू असलेले मार्केट रविवारी सायंकाळी तात्पुरते बंद करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सचिव कुणाल कदम यांनी दिली. ...