River Linking Project : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार्य असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्ब ...
शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय कापूस, सोयाबीन, मका आणि तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
GST Effect on Farmers : जीएसटी आल्याने शेतीवरील करप्रणाली बदलली आहे. ताजी फळे, भाज्या, धान्ये, दूध यांसारखी मूलभूत कृषी उत्पादने करमुक्त आहेत. या लेखात आपण शेतीवरील जीएसटीचे फायदे-तोटे आणि महत्वाची माहिती पाहणार आहोत. (GST Effect on Farmers) ...
महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना गणेश उत्सवा दरम्यान खाऊच्या पानांना मागणी वाढल्याने दर तेजीत गेल्याने गणपती बाप्पा पावला आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोकणासह मराठवाडा-विदर्भात मुसळधार सरी कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtr ...
गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, सजावट, मखर व दर्शनासाठीची गर्दी.... हीच पहिली ओळख असते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पिंपळगाव माळवी (लहारे वस्ती) येथील बजरंग ग्रुपमधील युवकांनी मात्र गणेशभक्तीला वेगळाच अर्थ दिला आहे. ...