Sorghum Farming : ज्वारी हे महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत महत्त्वाचे अन्नधान्य पीक मानले जाते. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हे पीक मुख्यत्वे रब्बी या हंगामात घेतले जाते. याकाळात हवामान कोरडे आणि थंड असल्याने ज्वारीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण ...
River Linking Project : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नदीजोड योजना व्यवहार्य असल्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. यामुळे लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला तब्ब ...
शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शासकीय कापूस, सोयाबीन, मका आणि तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी आग्रही मागणी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
GST Effect on Farmers : जीएसटी आल्याने शेतीवरील करप्रणाली बदलली आहे. ताजी फळे, भाज्या, धान्ये, दूध यांसारखी मूलभूत कृषी उत्पादने करमुक्त आहेत. या लेखात आपण शेतीवरील जीएसटीचे फायदे-तोटे आणि महत्वाची माहिती पाहणार आहोत. (GST Effect on Farmers) ...