Wainganga Nalganga River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत पावसाळ्यात केवळ ७० दिवस पाणी उचलून वर्षभरासाठी साठवण्याची योजना असून तब्बल ८ जिल्ह्यां ...
Maharashtra Weather Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आता उग्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आणि राजस् ...
उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ असतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मार्च ते जून या कालावधीत तापमान खूप वाढते. या काळात उष्णतेमुळे जनावरांवर हीट स्ट्रेस (Heat Stress) निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांचे योग्य नियोजन ...
Today Onion Maket Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. ...
शेतकरी फक्त उत्पादक राहिला तर नागवला जातो; पण तो जेव्हा स्वतः व्यापारी बनतो, तेव्हाच त्याच्या कष्टाला खरी किंमत मिळते, हे वालवड (ता. भूम) येथील एका तरुण शेतकरी तथा शिक्षकाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. ...