Galmukt Dharan Galyukt Shivar 2.0: धरणातील गाळ हा केवळ कचरा नसून तो शेतकऱ्यांसाठी खजिनाच ठरत आहे. 'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०' योजनेमुळे धरणांची साठवण क्षमता वाढलीच, पण हाच गाळ शेतात गेल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनातही मोठी वाढ होत आहे. त ...
Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचं संकट अजूनही थांबलेलं नाही. हवामान विभागाने पुन्हा एकदा १४ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला असून ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. गारपीट, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता अस ...
Halad Export : हळद बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा फटका बसला आहे. इराण-अमेरिका आणि इस्रायलमधील तणावामुळे दररोज आखाती देशांत जाणारी तब्बल ३०० टन हळदीची निर्यात ठप्प झाली आहे. यामुळे 'पिवळ्या सोन्या'च्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी आणि व् ...
तेंदूपानांचे संकलन करणे सोपे व्हावे, यासाठी जंगलात काही नागरिकांकडून आग लावली जाते. याच आगीचे रूपांतर पुढे वणव्यात होऊन यात मौल्यवान वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा प्रकार आता दरवर्षीचा झाला आहे. ...