नदीजोड ही संकल्पना वरकरणी आकर्षक वाटते. एखाद्या नदीपात्रात अधिक पाणी आहे आणि दुसऱ्या नदीत पाणीटंचाई आहे, म्हणून जास्त पाणी असलेल्या नदीतील पाणी कमी पाणी असलेल्या नदीकडे वळवावे, असा तिचा साधा अर्थ मांडला जातो; परंतु ही मांडणी जितकी सोपी वाटते, तितकीच ...
गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या २१ गावांतील जमिनी गतवर्षी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अक्षरशः वाहून गेल्या होत्या. या घटनेला पाच महिने उलटूनही हतबल झालेल्या ९८ शेतकऱ्यांना अद्याप जमीन बांधणीसह हक्काच्या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...
गेल्या पाच दशकांत महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमध्ये उत्पादन, प्रतिहेक्टर उत्पादकता आणि हमीभाव झपाट्याने वाढला आहे. सरासरी आकडेवारीनुसार, एमएसपी सुमारे ५ ते ४० पट, उत्पादन १५० ते ६०० टक्के आणि प्रतिहेक्टर उत्पादकता ९० ते १७५ टक्के वाढली असल्याचे राज्या ...
जागतिक हवामान जगभरात दिनानिमित्त हवामान बदलाबाबत जनजागृती केली जात असताना, हवामान बदलाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात कमाल तापमानात सतत वाढ होत असून, यंदाही उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ...
Urea Production : अनेक प्रमुख युरिया प्रकल्पांना होणारा वायूचा पुरवठा आता केवळ ६०–६५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. परिणामी, युरियाचे उत्पादन साधारणतः निम्म्यावर आले आहे. ...