Banana Market Rate : केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीविरोधात बुधवारी आंदोलन छेडले. मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी रस्त्यावर केळी फेकून संताप व्यक्त केला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
Harbhara Kharedi : हरभऱ्याला हमी दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा सरकारी खरेदीकडे कल वाढला होता. मात्र ३१ मार्चला नोंदणीची मुदत संपल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. आता शासनाकडून मुदतवाढ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Harbhara Kharedi) ...
Electricity Bill Problems : सध्या अनेकांना वीजबिल वाढल्याचा धक्का बसतोय आणि त्यासाठी स्मार्ट मीटरला जबाबदार धरलं जातंय. मात्र तज्ज्ञांच्या मते, घरातील अर्थिंग बिघाड आणि न्यूट्रल लिकेज हीच खरी कारणे असू शकतात. जाणून घ्या वीजबिल वाढण्यामागचं खरं कारण आ ...
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ...
निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रब्बी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने ...
Mandhal Bail Bajar : शेतीचा हंगाम आला की बळीराजाची लगबग सुरू होते, पण सध्या चर्चा आहे ती नागपूर जिल्ह्यातील मांढळच्या बैलबाजाराची. इथे चक्क एका बैलजोडीची किंमत दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. फक्त स्थानिकच नाही तर जिल्ह्याबाहेरून आलेले व्यापारी आणि श ...
Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भात जलक्रांतीची आशा निर्माण झाली आहे. मात्र जवळपास १ लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च उभा करण्याचा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे. खासगी गुंतवणूक शक्य नसल्याने केंद्र-राज्य निधीवरच ...