मराठवाड्यातील १५०० शेतकरी , तंत्रज्ञ आणि युवकांना आता कृषी यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या प्रशिक्षणानंतर ‘आत्म निर्भर भारत मिशन’ अंतर्गत ... ...
यंदाच्या पावसाळी हंगामातील परतीच्या पावसाचा कालावधी वाढल्याने आंबा पिकावर परिणाम होणार असून उशिराने आंब्याच्या झाडांना मोहोर येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
vengurla, farmaing, sindhudurgnews सर्वात मोठी विहिर परतीच्या पावसामुळे कोसळून सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या विहिरीबरोबरच विहिरी शेजारी असलेली ४ ते ५ हजार जांभूळ कलम रोपे विहिरीत गाडली गेली आहेत. ...
sindhudurg, Pramod Jathar, Agricultural Science Center नापणे येथील १७ एकर शासकीय जागा अखेर नियोजित ऊस संशोधन केंद्र उभारणीसाठी दापोली कृषी विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामुळे ऊस संशोधन केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. जागा हस्त ...