आपण कोणत्याही गंगा तिर्थक्षेत्र यात्रेला गेलो की त्याठिकाणच्या गंगेचे पाणी आपण एका बॉटलमध्ये किंवा कॅनमध्ये घेऊन येतो. गंगेचे पाणी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो. पण घरात गंगाजल असेल तर नक्की काय करावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची अ ...
जीवनामध्ये प्रत्येकाला भरपूर पैसे मिळाले पाहिजे असे वाटते. पैसे मिळवण्यासाठी ते अधिक मेहनत देखील करतात. काही व्यक्ती लवकर पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी कोणत्याही थरावर जातात. पण जीवनामध्ये कोणती ७ लक्षणे दिसली की तुम्ही धनवान होणार? त्याबद्दल जर तुम् ...
एकादशीमध्ये निर्जला एकादशीचे महत्व हे खूप आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. निर्जला एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते असे म्ह ...
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी व्रत करायचे असते. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी ...
यंदा सोमवती अमावस्येला एक योग आला आहे. आपल्या जीवनामध्ये अमावस्या संदर्भात काही परंपरा आहे. सोमवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. पण सोमवती अमावस्येला ३० वर्षांनी कोणता अद्भुत योग आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहित ...
Kheer Bhawani Mandir: मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यामध्ये तुलमुला परिसरात असलेल्या माता खीर भवानीच्या जलकुंडाचा रंग गेल्या काही दिवसांमध्ये बदलला आहे. हा रंग लाल होताना दिसत आहे. स्थानिक काश्मिरी पंडितांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिरातील जलकुंडातील ...
मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. पण आता हळूहळू सर्वत्र सुरक्षित होत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी होऊ शकली नाही आहे. पण आता सर्व निय ...