पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर अटींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई- केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्यासाठी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण् ...
Aadhaar Card : आधारबाबत अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण आजकाल आधार कार्डचा गैरवापर होत आहे. आधारबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. ...