जर खरेच प्रेम असेल तर धर्म बदलण्याची गरज काय? तिने कुराण वाचावे, हिंदू देवी देवतांची पुजा करू नये ही बळजबरी का? असा सवाल आमदार नितेश राणेंनी उपस्थित केला. ...
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांची नावे मुस्लीम असल्याने ती बदलण्याचा घाट शासनाकडून घातला जात आहे. ...