Abu Azmi News : शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही. नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या. ...
नाराज होऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचंही आझमी यांनी सांगितले. ...
शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांची बदली करण्याची धमकी देत, त्यांच्याशी व इतर पोलीस अंमलदार यांच्याशी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला म्हणून फिर्यादी पोलीस हवालदार रवींद्र नारायण निवासे (५१) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...