SRHनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. RCBचे चार फलंदाज ६२ धावांतच तंबूत परतल्यानं कर्णधार विराट कोहलीचा चेहरा पडला. ...
AB de Villiers : मुंबई इंडियन्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे. आमचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करण्यावर केंद्रित झाले आहे. आठवडाभरापूर्वी आरसीबी व दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ सहज प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील, असे भासत होते. ...
IPL 2020: मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर गुणतालिकेत अव्वल तीन स्थानी आहेत, पण अलीकडच्या कालावधीत या तिन्ही संघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या तिन्ही संघांना एक विजय प्ले-ऑफ गाठण्यास पुरेसा आहे. ...
साखळी फेरी पूर्णपणे संपली आहे, असे कुणी समजायला नको. आयपीएलचा इतिहास बघता संथ सुरुवात करणारे संघ निराशाजनक कामगिरीनंतर ज्यावेळी गरज भासते त्यावेळी मुसंडी मारतात आणि आगेकूच करतात. एवढेच नव्हे तर लय कायम राखत जेतेपदही पटकावतात. ...