आमिर खान आणि रिना दत्ताने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती.लग्नावेळी आमिरा कयामत से कयामत तक सिनेमाचे शूटिंग करत होता तर रिना शिकत होती. ...
Aamir Khan and Kiran Rao announce divorce after 15 years of marriage: अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी १५ वर्षाच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. ...
आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती.त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. ...
Passport Renewal Controversy :रोज नवे वादग्रस्त विधान करून कंगना चर्चेत असते. असेच एक वादग्रस्त विधान नडले आणि कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरणाचे काम अडले. साहजिकच कंगना वैतागली. ...