शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाणी प्रश्नावर श्रमजीवी आक्रमक; भिवंडीत एक हाती हंडा, एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन

By नितीन पंडित | Updated: April 4, 2024 17:51 IST

भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

नितीन पंडित, भिवंडी: तालुक्या तील असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून या विरोधात श्रमजीवी संघटनेच्या कातकरी घटकाचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी मालबीडी सूर्यानगर ग्रामपंचायती वर एका हाती हंडा, एका हाती दांडा या मोर्चाचे आयोजन गुरुवारी केले होते.या आंदोलनात तालुका पदाधिकारी भूषण घोडविंदे,नवनाथ भोये, सुरेश रावते,इंद्रसेन ठाकरे,सागर जाधव, अक्षय वाघे यांसह गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

 तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्च करून जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नळ हर घर जल ही योजना राबविण्यास घेतली.परंतु दोन वर्षांहून अधिक काळ झाला तरी बहुतांश गावातील योजना आज ही अपूर्ण आहेत.तर अनेक गावातील कामे ठेकेदारांनी अत्यंत हलक्या दर्जाची कुचकामी ठरणारी केली असल्याचा आरोप होत आहे.तालुक्यातील मालबिडी सुर्यानगर या गावासाठी २०२० मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाली परंतु तीन वर्षाची मुदत संपून ही गावातील कुटुंबीयांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले नसून बोअरवेल मधून सुध्दा उन्हाळ्यात पाणी येत नसल्याने गावातील कुटुंबीय तहानलेले आहेत असा आरोप श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित यांनी केला आहे.

या गावातील योजना ही पुढील तीस वर्षांसाठी कार्यान्वित राहणार आहे परंतु त्यासाठी पाईप लाईन अवघी एक फूट खोल असल्याने ती कधी ही उखडू शकते ,कोट्यावधी रुपये खर्च करूनही ही योजना कार्यान्वित करण्यात पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व संबंधित ठेकेदार अपयशी ठरल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी असून त्याच साठी गावातील महिला एका हाती हंडा तर एका हाती दांडा असे अभिनव आंदोलन केल्याची माहिती जयेंद्र गावित यांनी दिली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीWaterपाणीStrikeसंप