शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांवरील २० हजार कोटी गेले कुठे?- राजू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 07:09 IST

२० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कल्याण : केडीएमसीत १९९५ पासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मागील २० वर्षांत २० हजार कोटी रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले. मात्र, एखादे सुसज्ज रुग्णालय उभारता आले नाही. त्यामुळे २० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.केडीएमसी हद्दीतील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कल्याणमध्ये आले. यावेळी त्यांनी महापालिकेची आरोग्य यंत्रणा थिटी असल्याची टीका केली. याच पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, ‘२० वर्षांत महापालिकेने कोट्यवधींच्या निविदा काढल्या. जवळपास २० हजार कोटी खर्च केले. गटारे व पायवाटांची कामे करून टक्केवारीचे राजकारण केले. नागरिकांच्या आरोग्यासाठी एकही सुज्ज रुग्णालय उभारले नाही. त्यामुळे कोरोनाशी सामना करण्यात केडीएमसी प्रशासन अपुरे पडले आहे.’ते पुढे म्हणाले, ‘भाजप सरकारच्या काळात रवींद्र चव्हाण यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खाते होते. येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही. दुसरीकडे पालकमंत्री केवळ आढावा बैठका घेत आहेत. खासदार डॉक्टर असून, त्यांनी तरी आरोग्य प्रश्नावर गांभीर्य दाखविण्याची गरज आहे.’>‘यंत्रणा पडली उघडी’कोरोनासंदर्भात सगळ्यात आधी आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत महापालिकेकडे एकच व्हेटिंलेटर असल्याचे सांगण्यात आले होते. ही दयनीय अवस्था पहिल्या बैठकीत उघड झाल्याचे मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे