शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

भातखरेदी केंद्राला मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:41 AM

अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही.

मुरबाड : अवकाळी पावसाने जेरीस आणलेल्या शेतकऱ्याला अद्याप सरकारने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगण्याचे साधन असलेल्या भातपिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे.एकमेव भातशेतीवर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण, आरोग्य सांभाळताना दमछाक सुरू असताना यावर्षी निसर्गाचा कोप झाला. खरीप हंगामातील खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी सेवा संस्थांचे उचललेले कर्ज फेडण्यासाठी तगादा लागण्याची शक्यता आहे. पदरात पडलेले धान्य खरेदी-विक्र ी संघ अथवा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने पंचाईत झाली आहे.शेतकरी यावर्षी तर जास्तच संकटात सापडला आहे. अवकाळी पावसात आणेवारी घटली. त्यातच भात भिजल्याने ते काळे पडले आहे आणि मोडण्याची शक्यता आहे. खरिपाच्या लागवडीसाठी उचललेले सरकारी कर्ज फेडण्यासाठी पिकलेले भात काळे असल्याने खाजगी व्यापारी घेत नाहीत. त्यातच आदिवासी विकास महामंडळ व खरेदी-विक्री संघाचा काटा लागत नसल्याने शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने त्वरित महामंडळाला आदेश काढून भातखरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.>भातखरेदी करण्यासाठी सरकारने आदेश दिले आहेत. परंतु, बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी करता येत नाही.- सदानंद राजुरे, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळसरकारचे आदेश प्राप्त न झाल्याने भातखरेदी केंद्र सुरू करता आले नाही. - श्यामकांत भानुशाली, सचिव, मुरबाड तालुकाखरेदी-विक्र ी संघ