शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Thane : जलवाहिनीच्या स्थलांतराचे काम, ठाणे शहरातील काही भागात दाेन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:30 IST

Thane News: जलवाहिनीच्या स्थलांतराच्या कामासाठी २७ मे रोजी सकाळी ९ ते २८ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने बुधवारी दिली.

ठाणे - ठाणे शहरातील नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरीतील धोबीघाट जलकुंभाची ३०० मिमी व्यासाची मुख्य वितरण जलवाहिनी साईतीर्थ टॉवर येथे आणि बारा बंगला सर्कल येथील धनेश्वर मंदिर येथे सॅटिस प्रकल्पाच्या कामांतर्गत बाधित झाली आहे. त्यामुळे ती स्थलांतरित करणे आवश्यक आहे. याच कामासाठी २७ मे रोजी सकाळी ९ ते २८ मे २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने बुधवारी दिली.

या शटडाऊनमुळे ठाणे पूर्वेकडील संपूर्ण कोपरी परिसरातील सिद्धार्थनगर, शांतीनगर, चेंदणी कोळीवाडा, साईनगरी, साईनाथनगर मस्ताननगर, ठाणेकरवाडी, कोपरी गाव, धोबीघाट, नातू परांजपे कॉलनी, स्टेशन परिसर, आदर्शनगर, सुदर्शन कॉलनी, आनंदनगर, गांधीनगर, कानेवाडी, सिद्धिविनायक नगर, केदारेश्वरनगर तसेच नवजीवन सोसायटी, आदी परिसराचा पाणी पुरवठा या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दाेन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा साठा करून याेग्य प्रकारे पाण्याचा विनियाेग करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे