शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

शहापूर तालुक्यातील नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:38 AM

भातसानगर : शहापूर तालुक्यातील एक गाव, नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली असून या ग्रामस्थांना आतापर्यंत तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील एक गाव, नऊ पाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू झाली असून या ग्रामस्थांना आतापर्यंत तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

या वर्षी उशिरा का होईना तालुक्यात

पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. ही पाणीटंचाई या वर्षी मागील वर्षीप्रमाणेच उग्र रूप धारण करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. यावर्षी अवकाळी पावसामुळे आतापर्यंत विहिरींना पाणी असल्याने मागील वर्षीसारखी पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत असताना मात्र येत्या काही दिवसांत कडक उन्हामुळे विहिरींनी तळ गाठल्याने ती भयानक स्वरूप प्राप्त करेल, अशी चिन्हे पाहायला मिळत आहे.

तालुक्यात सद्य:स्थितीत दांड या गावाबरोबरच वरचा गायदरा, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वारलीपाडा, बिबलवाडी, चिंतामणवाडी, पारधवाडी, उठावा येथे तीन टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. किशोर गायकवाड हे त्यासाठी मेहनत घेत आहेत.

तालुक्यात लाखो रुपये खर्चूनही अनेक गावांमध्ये पाणीयोजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत व आजही त्यांच्यावर तितकाच खर्च होत आहे. तर, अनेक योजना या कागदावरच असून कोणीही या गावपाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायम सोडवू शकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्या कोणतीही योजना आली, तरी तालुक्यातील नागरिकांच्या नशिबी तीव्र पाण्याच्या झळा कायमच राहणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.