शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:12 IST

येत्या दोन महिन्यात पाकिस्तान व भारत युद्ध होण्याचे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील सभेत वर्तवले आहे...

उल्हासनगर : पाकिस्तानला अमेरिकेसह चीन, इंग्लंड, रशिया शस्त्रसाठा पूरवित असल्याने, येत्या दोन महिन्यात पाकिस्तानभारत युद्ध होण्याचे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील सभेत वर्तवले आहे. हे युद्ध देशातील जनतेवर नसून, मोदीच्या ध्येय धोरणावर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

उल्हासनगर महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन सुभाष टेकडी येथील मैदानात आयोजण केले होते. मैदानात उच्चांकी सभा झाली. आंबेडकर यांनी मोदी यांच्यावर चौफर टिका केली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मत चोरी झाली असून रात्री ६ नंतर ४६ लाख मतदान झाले. याबाबत एकत्रित आवाज उठविण्याचा सल्ला विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिला. मात्र मोदीच्या पोस्टर्सला भिणाऱ्यां नेत्यांनी आवाज उठवून न्यायालयाचे दार ठोठावले नाही. आम्ही निवडणूक आयोगाला याबाबत नियमावली मतदान रेकॉर्डची प्रत मागितली. मात्र आज पर्यंत आयोगाने रेकॉर्ड दिले नाही.

 रशियाचे अध्यक्ष पुतीन भारतात आले. त्यांनी भारताला काय दिले व भारताने रशियाला काय दिले? असा प्रश्न आंबेडकर यांनी मोदीना केला. जागतिकस्तरावर भारत एकाएकी पडला असून पाकिस्तानला अमेरिका, चीन, रशिया व इंग्लंड शस्त्रसाठा पूरवित आहे. याचा परिणाम पाकिस्तान येत्या दोन महिन्यात भारता सोबत युद्ध करणार आहे. असे भाकीत आंबेडकर यांनी केले. हे युद्ध देशातील जनते विरोधात नसून मोदी विरोधात असेल असेही म्हणाले. मोदी यांची माजोरी उतरविण्यासाठी पाकिस्तानाला शस्त्रसाठा देऊन, भारताचा काटा काढण्याचे काम काही देश करीत आहेत. मागच्या १० दिवसापूर्वी एका चव्हाण नावाच्या आर्मीने युद्धाला तोंड फुटणार असल्याचे वक्तव्य केले. असे आंबेडकर म्हणाले.

 मुंबई व परिसरात देशाची धडकन मुंबई व परिसर देशाची धडकन असून परिसरात घडणाऱ्या घटनेचे प्रतिबिंब देशात उमटते. म्हणूनच महापालिका निवडणुकीला महत्व निर्माण झाले. मते कोणालाही दया, पण मोदी जिंकून आला नाही पाहिजे, हे बघा. असे आंबेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले.

 मोबाईल व ईव्हीएम मशीनचे मेमरी कार्ड कोणाचे मोबाईल वापरताना त्यातील माहिती डिलीट करता येते. ज्या देशाने मोबाईल, ईव्हीएमची मेमरी चिप बनविली. त्या देशाबाबत मोदीनी खुलासा करावा. असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : India-Pakistan War in Two Months: Prakash Ambedkar's Big Prediction

Web Summary : Prakash Ambedkar predicts India-Pakistan war within two months, fueled by global arms supply to Pakistan. He criticized Modi's policies, alleging election fraud and questioning India's international standing. He urged voters to oppose Modi in upcoming elections, raising concerns about EVM security.
टॅग्स :Prakash abitkarप्रकाश आबिटकरIndiaभारतPakistanपाकिस्तान