शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे उभे पीक जेसीबीद्वारे केले नष्ट, १६० गुंठे क्षेत्रावरील पिकाचे नुकसान   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 02:13 IST

येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे.

ठाणे : कल्याण तालुक्यातील कांबा गावाजवळील वाघेरेपाडा येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांवर व कापणीच्या गवतावर रविवारी रात्री ट्रॅक्टर व जेसीबी फिरवून ते नष्ट केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडा टिटवाळा पोलीस ठाण्यात सोमवारी केली.येऊर येथील घटनेच्या पाठोपाठ वाघेरे पाडा येथील या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. त्यांच्या शेतात खरिपाचे पीक व विक्रीच्या दृष्टीने वाढवलेल्या गवताच्या शेतीवर जेसीबी फिरवून नासधूस केल्याचा त्यांचा आरोप आहे. सुरेश हिंदोळे यांच्या १२० गुंठे शेतीवरील पिकासह काथोड पुजारी यांचे व सावळाराम पुजारी या दोघा शेतकऱ्यांचे प्रत्येक २० गुंठे शेतातील पिकांचे प्रत्येकी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या शेतजमिनीवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने दसऱ्याच्या दिवशी हे कृत्य करणाऱ्यांच्या नावाचा उल्लेखही या शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे.आदिवासींच्या या शेतजमिनीच्या वादासंबंधी याआधीही कल्याण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसीटीचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यास न जुमानता पीक नष्ट करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले, एफआयआर नोंदवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना बोलावले आहे, पण ते येत नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती