शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 06:27 IST

याला नेमके कोण जबाबदार आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी केदार दिघे यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  ठाणे शहरातूनही मराठी भाषिकांची संख्या झपाट्याने घटत असल्याचा आरोप उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला आहे. 

वाढती महागाई, घरांचे गगनाला भिडलेले दर आणि शहराचे बदलते स्वरूप यामुळे मराठी माणूसाला अंबरनाथ, बदलापूर, कर्जतसारख्या भागात स्थलांतर करण्यास भाग पाडले जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील मूळ शिवसेनेने मराठी माणसाचा आवाज  बुलंद ठेवला. त्यामुळेच मुंबईत मराठी अस्मिता टिकून राहिली. मात्र, ठाण्यात सध्या चित्र वेगळे दिसत असून, येथून मराठी माणूस बाहेर फेकला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

याला नेमके कोण जबाबदार आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका करताना दिघे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेला मराठी टक्का पुन्हा मुंबईत आणू, अशी वक्तव्ये करणारे सत्ताधारी, त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातून मराठी माणूस सातत्याने बाहेर जात असताना मात्र गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi people displaced from Thane, why silence?: Kedar Dighe

Web Summary : Uddhav Sena's Kedar Dighe alleges Marathi speakers are rapidly decreasing in Thane due to rising costs and changing city dynamics. He questions the ruling party's silence as Marathi people are forced to relocate, contrasting it with Balasaheb Thackeray's efforts in Mumbai.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना