शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यातील त्या खवल्या मांजराला मुक्तसंचारासाठी पाचाडच्या जंगलात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 20:09 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात दुर्मिळ प्राण्याच्या तस्करीचे प्रकार वाढल्याचे पोलीस कारवाईने स्पष्ट दिसत आहे.

ठळक मुद्देत्या तिघांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीरायगड जिल्ह्यातील जंगलातून पकडले

ठाणे : नष्ट होत चाललेल्या दुर्मीळ प्रजातीतील खवल्या मांजराच्या सुटकेनंतर त्याला ठाणे शहर पोलिसांनी वनविभागाच्या मदतीने रायगडमधील पाचाडच्या जंगलात मुक्तसंचारासाठी सोडून दिले आहे. तर, याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील बाळकुम परिसरात खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या देवजी सावंत (४२), संजय भोसले (४६) आणि रामदास पाटील (५६) या तिघांना ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक करून १० किलो वजन आणि ९२ सेमी लांबीची मादी असलेल्या मांजराला ताब्यात घेतले होते. ते त्यांनी रायगड जिल्ह्यातील जंगलातून पकडून विक्रीसाठी आणल्याचे तपासात पुढे आले आहे. या कारवाईनंतर ठाणे पोलिसांनी ते मांजर शुक्रवारी रात्री वनविभागाच्या मदतीने पाचाडच्या जंगलात मुक्तसंचारासाठी सोडून दिले. तसेच ते मांजर नेमके कोणाला विकणार होते, याबाबत अद्यापही माहिती पुढे आली नसून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत......................

 

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी