शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

उल्हासनगरमध्ये ३०० कुटुंबांवर येणार बेघर होण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:57 IST

एकनाथ शिंदे यांना साकडे; कबरस्तानाचे आरक्षण रद्द करा

उल्हासनगर : महापालिकेच्या भूखंड क्रमांक २४५ वरील कबरस्तानाचे आरक्षण रद्द करून ३०० कुटुंबाना बेघर होण्यापासून वाचवा, असे साकडे नागरिकांच्या शिष्टमंडळासह आमदार बालाजी किणीकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे.शहरातील नं-५, हिंदू स्मशानभूमीजवळील भूखंड सुधारित विकास आराखडयात कबरस्तानासाठी राखीव दाखवले आहेत. पालिकेने खुले व आरक्षित भूखंडाऐवजी सिध्दार्थनगर येथील भूखंड कबरस्तानासाठी देण्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर करून, तीन महिण्याच्या आत कबरस्तान हस्तांतरीत करण्याचे संकेत दिले. येथील भूखंडावर ३०० पेक्षा अधिक कुटुंब कित्येक वर्षापासून राहत असून त्यांना घरे रिकामी करण्यासाठी नोटीस पालिकेने बजावल्या आहेत. याप्रकाराने स्थानिक नागरिक हैराण झाले असून बेघर होण्याच्या भीतीने राजकीय नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजविणे सुरू केले आहे.शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याकडे स्थानिकांनी साकडे घातल्यावर त्यांनी वरिष्ठ नेत्यांना लक्ष घालण्याची विनंती केली. आमदार बालाजी किणीकर यांनी मागील आठवडयात सिध्दार्थनगर येथील रहिवाशांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. खुल्या व आरक्षित भूखंडाऐवजी निवासी जागेवर कबरस्तान कसे? असा प्रश्न पालिका आयुक्तांना केला. श्रीमंतांना वाचविण्यासाठी पालिकेचा खेळ असल्याचा आरोप किणीकर यांनी केला. रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालकमंत्र्यांची भेट घेतली. ३०० कुटुंबांना बेघर करू नका, अशी मागणी करण्यात आली.म्हारळ येथे जागा द्यासिध्दार्थनगर येथील कबरस्तानालाही मुस्लिम समाजाचा विरोध आहे. येथील ३०० कुटुंबांपैकी अर्धेअधिक मुस्लिम समाजाचेही बेघर होणार आहेत. म्हारळ गाव येथील गृहसंकुला शेजारील भूखंड कबरस्तानासाठी निश्चित करा. यापूर्वी येथे दोन दफनविधी झाले असून खुल्या जागेमुळे स्थानिक नागरिकांचा विरोध हळूहळू कमी होण्याची शक्यताही मुस्लिम समाज व्यक्त करत आहेत.

टॅग्स :HomeघरEknath Shindeएकनाथ शिंदेulhasnagarउल्हासनगर