शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

ठाणे : होळीपूर्वीच उन्हाळा ! आरोग्य सांभाळा : तापमान ४० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:54 AM

साधारणत: होळी सरली, धुळवडीचे रंग खेळून झाले की तापमानाचा पारा वाढायला लागतो, हा आजवरचा सर्वसामान्यांचा ठोकताळा. पण निसर्गाने यंदा तो उधळून लावल्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना रविवारी आला. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर शहापूर तालुक्यात पाºयाने चाळीशी गाठली.

ठाणे : साधारणत: होळी सरली, धुळवडीचे रंग खेळून झाले की तापमानाचा पारा वाढायला लागतो, हा आजवरचा सर्वसामान्यांचा ठोकताळा. पण निसर्गाने यंदा तो उधळून लावल्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना रविवारी आला. जिल्ह्यातील प्रमुख शहरांत ३९ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले, तर शहापूर तालुक्यात पाºयाने चाळीशी गाठली.ठाणे जिल्ह्यातील उन्हाचा कडाका सकाळी ११ नंतरच जाणवू लागला. दुपारी चारपर्यंत हे तापमान कायम होते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, मीरा रोड, भार्इंदर, मुरबाड या परिसरात दुपारी पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला. शहापूर तालुक्याने मात्र ही जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानवाढीची नोंद केली. तेथील पाºयाने उन्हाळ््याची चाहूल लागताक्षणीच चाळीशी गाठल्याने यंदाचा उन्हाळा किती तीव्र असेल याची चुणूक पाहायला मिळाली. गेल्यावर्षीही उन्हाळ््यात शहापूर, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांनी सर्वाधिक तापमानाची नोंद केली होती. काही दिवस तेथील पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान पोहोचला होता.गेल्या आठवड्यात वातावरणात झपाट्याने झालेल्या या बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, उष्णतेच्या विकारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी भरपूर पाणी प्या. खूप थकवा जाणवला, तर लिंबू सरबत, कोकम किंवा आवळा सरबत, शहाळ््याचे पाणी प्या. कोल्ंिड्रकपेक्षा नैसर्गिक फळांपासून बनवलेली सरबते प्या असे सल्ले दिले.