शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ठाणे जिल्ह्यातील धरणातील साठ्यात झपाट्याने घट; एमआयडीसीकडून पाण्याची चोरी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 19:18 IST

सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास मदत होत आहे. मात्र एमआयडीसी त्यांच्या ५८३ दश लक्ष लिटर मंजूर पाणी को्यापेक्षा सुमारे ८०० ते ८५० दशलक्ष लिटर पाणी रोज उचलत आहे, असे संबंधीत विभागाच्या निदर्शनात आले. सक्तीने पाणी चोरी सक्तीने बंद केलेली असतानाही एमआयडीसीकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही.

ठळक मुद्देभातसा धरणात १७ दश लक्ष घनमीटर तर बारवीत दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी मात्र एमआयडीसीकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेचे पाण्याची चोरी सुरू पाणी समस्या गंभीर असूनही या धरणातून एमआयडीसी २०० ते २६५ एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची गंभीरबाब

सुरेश लोखंडेठाणे : पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा मागील वर्षाच्या तुलनेत झपाट्याने कमी झाला आहे. भातसा धरणात १७ दश लक्ष घनमीटर तर बारवीत दहा दशलक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे. तरी देखील सध्याच्या कपातीमधील वाढ टाळण्यासाठी जादा म्हणजे चोरून पाणी उचलण्यास सक्तीने बंदी घातली आहे. मात्र एमआयडीसीकडून अद्यापही पूर्वीप्रमाणेचे पाण्याची चोरी सुरू असल्याचे निदर्शनात आल्याचे संबंधीतांकडून नमुद करण्यात आले आहे. या पाणी चोरीला वेळीच थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.सध्या स्थितीला पाण्याची बचत करण्याचे धोरण स्विकारणे स्वागतार्थ मानले जात आहे. यामुळे शहरातील काही हॉटेल्समध्ये अर्धा ग्लास पाणी देण्यास सुरूवात झाली आहे. तर रस्त्याच्या कडेचा नळ बंद करण्याची जाणीव नागरिकांमध्ये दिसून येत आहे. यातून पाणी बचत होण्यास मदत होत आहे. मात्र एमआयडीसी त्यांच्या ५८३ दश लक्ष लिटर मंजूर पाणी को्यापेक्षा सुमारे ८०० ते ८५० दशलक्ष लिटर पाणी रोज उचलत आहे, असे संबंधीत विभागाच्या निदर्शनात आले. सक्तीने पाणी चोरी सक्तीने बंद केलेली असतानाही एमआयडीसीकडून त्यास प्रतिसाद दिला जात नाही. याकडे संबंधीत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन एमआयडीसीवर कारवाई करीत जादा पाणी उचलण्यास बंदी घालण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आहे.बारवी धरणात मागच्या वर्षी आजच्या दिवशी २१०.२७ दश लक्ष घनमीटर म्हणजे ९०.२२ टक्के पाणी साइा होता. आता तो दहा दश लक्ष घनमीटने कमी होऊन केवळ ८१.१३ टक्के साठा शिल्लक आहे. मागील आठव्याच्या तुलनेत दोन टक्के पाणी साठा कमी झाल्याची धक्कादायक माहिती आहे. पाणी समस्या गंभीर असूनही या धरणातून एमआयडीसी २०० ते २६५ एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची गंभीरबाब संबंधीत विभागाकडून सांगितली जात आहे. भातसाधरणात मागील वर्षाच्या तुलने १७ दश लक्ष घनमीटर पाणी साठा कमी झाला आहे. आंध्रा धरणात सहा दश लक्ष घनमीटर पाण्याची तूट आहे. यातूनही सुरळीत पाणी पुरवठा कमी होण्यासाठी २२ टक्के पाणी कपात लागू आहे. त्यापोटी आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले. या कपातीत वाढ होऊ नये, यासाठी मंजूर पाणी कोट्यापेक्षा चोरून जादा पाणी उचलणाºयावर कारवाईचे संकेत आहे. यास अनुसरून एमआयडीसीवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.* मध्ये वैतरणाच्या पाण्यामुळे मोकड सागरचा साठा वाढला -अवकाळी पाऊस पडलेला नसतानाही मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या  मोडक सागर धरणात मागील आठव्याच्या तुलनेत सुमारे चार दश लक्ष घनमीटर पाणी साठा वाढल्याचे निदर्शनात आले. यास अनुसरून चौकशी केली असता अप्पर वैतरणाचे सुमारे ३०० ते ४०० क्युसेस पाणी मध्यवैतरणात सोडले जाते. त्यानंतर हे पाणी मोडक सागरमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे या धरणातील पाणी साठा वाढलेला दिसूत असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या संबंधीत विभागाकडून करण्यात आले आहे. यानुसार मोडक सागरमध्ये सध्या ४३ दश लक्ष घनमीटर पाणी साठा आहे. मागील आठवड्यात त्यात केवळ ३८.९१ दश लक्ष घनमीटर पाणी साठा होता.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईthaneठाणेWaterपाणी