शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:42 IST

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही धरणे भरली असून, धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तानसा आणि वैतरणा नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.  या 75 गावांमध्ये वैतरणा नदी किनाऱ्यावरील 42 आणि तानसा नदीच्या किनाऱ्यावरील 33 गावांचा समावेश आहे.गेल्या काही दिवासांपासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणे भरत आली आहेत. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तानसा आणि वैतरणा या नद्यांशेजारील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने या धरणांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच भिवंडी, शहापूर आणि वाडा येथील तहसिलदारांना पत्रे पाठवली आहेत. दरम्यान, पुराचा धोका असलेल्या 75 गावांची नावे मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे.

टॅग्स :DamधरणMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर