शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा, वैतरणा धरणे भरली, 75 गावांना पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:42 IST

Tanasa & Vaitarana Dam full, 75 villages under fear of flood

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारी तानसा आणि वैतरणा ही धरणे भरली असून, धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तानसा आणि वैतरणा नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे.  या 75 गावांमध्ये वैतरणा नदी किनाऱ्यावरील 42 आणि तानसा नदीच्या किनाऱ्यावरील 33 गावांचा समावेश आहे.गेल्या काही दिवासांपासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणे भरत आली आहेत. दरम्यान, पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास तानसा आणि वैतरणा या नद्यांशेजारील गावांना पुराचा इशारा देण्यात आला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने या धरणांच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच भिवंडी, शहापूर आणि वाडा येथील तहसिलदारांना पत्रे पाठवली आहेत. दरम्यान, पुराचा धोका असलेल्या 75 गावांची नावे मुंबई महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे.

टॅग्स :DamधरणMumbaiमुंबईthaneठाणेpalgharपालघर