शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चौकशी अहवाल २५ ऑगस्टपर्यंत सादर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 08:28 IST

या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील उपचारादरम्यान १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवेतील आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच या समितीला २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

या रुग्णालयात १० तासांत १८ मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी व्यक्त केली होती. या सर्व घटनेची सखोल चौकशी व्हावी याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

 

टॅग्स :kalwaकळवाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका