शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

सर्वसामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक; वाढीव वीजबिलांवरुन शिवसेना आमदाराचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 11:49 PM

दिलासा द्या : सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आधीच कोरोनामुळे धडकी भरली आहे. त्यात आता महावितरणने पाठविलेल्या वीज बिलांमुळे या नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांनी सामान्य जनतेला पाठवलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सामान्यांना ४४० व्होल्टचा शॉक दिल्याची खरमरीत टीका सत्ताधारी शिवसेनेचे ओवळा-माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिलासा देण्याची मागणी त्यांनीे केली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग-धंदे ठप्प झाल्यामुळे अथवा अनेक ठिकाणी बंद झाल्यामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. खर्च जे टाळले जाऊ शकत नाहीत ते पोटाला चिमटा काढत कसाबसा संसाराचा गाडा या कठीण परिस्थिती पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतांनाच, वीज कंपन्यांनी मात्र त्याला बिलाच्या माध्यमातून शॉक दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmahavitaranमहावितरणpratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरे