शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये रिक्षांची वाहतूक पुन्हा सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:58 IST

दोघांची वाहने जप्त केल्याची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

डोंबिवली : अनलॉकनंतर कल्याण-डोंबिवलीत रिक्षावाहतूक सुरू झाली असून, त्यातून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, प्रवासी तिसऱ्या प्रवाशाचे भाडे देण्यास तयार होत नसल्याने रिक्षाचालक तीन प्रवासी घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, रिक्षेतून चौथा व पाचवा प्रवासी घेऊन जाणाºया १२ रिक्षाचालकांवर आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात दोघांची वाहने जप्त केल्याची माहिती आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रिक्षेतून दोन प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रवासी त्यास तयार होत नसल्याने रिक्षाचालक तीन प्रवासी घेत आहेत. त्यामुळे रिक्षाचालक तरी काय करणार, असा सवाल वाहतूक पोलिसांनी केला. याबाबत प्रवाशांना देखील विचारले असता ते म्हणाले की, ‘तिसºया प्रवाशांचे भाडे दोघांत शेअर करणे परवडणारे नाही, आधीच लॉकडाऊनमुळे वेतन कपातीला सामोरे जावे लागत असल्याने आर्थिक चणचण भेडसावत आहे. त्यामुळे पैसे जास्त जाण्यापेक्षा तिसरा प्रवासी सोबत आल्यास भाडे शेअर होते, कोणाला कात्री लागत नाही.’दरम्यान, प्रवासी तयार असतील तर दोन सीट घेतो. अन्यथा तीन प्रवासी घ्यावे लागतात, असे रिक्षा चालकांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे वारंवार सांगूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या