शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पुनर्वसन समितीला तातडीने अहवाल द्या, रामदास आठवले यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:54 PM

रामदास आठवले यांचे आदेश : रिंगरोड प्रकल्पबाधितांच्या प्रश्नावर मुंबईत झाली बैठक

कल्याण : केडीएमसीच्या हद्दीतील रिंगरोड प्रकल्पात बाधित होत असलेल्या आटाळी-आंबिवली परिसरातील ८६० बाधितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत एमएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यात प्रकल्पबाधितांचा अहवाल पुनर्वसन समितीने तातडीने सादर करा, असे आदेश आठवले यांनी प्रशासनास दिले आहेत.

एमएमआरडीएतर्फे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक-४, ५, ६ आणि ७ चे काम दुर्गाडी ते टिटवाळ्यादरम्यान सुरू झाले आहे. या प्रकल्पाआड येणाऱ्या ८५० बाधितांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. याप्रकरणी आटाळी-आंबिवली सामाजिक संस्थेने महापालिकेच्या कारवाईस विरोध करीत पुनर्वसनाची मागणी केली. या मागणीसाठी प्रकल्पबाधितांनी महापालिकेवर दोनदा मोर्चा तसेच २६ जानेवारीला आंदोलनही केले होते. मात्र, प्रकल्पबाधितांना केवळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे समितीने रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने आठवले यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार, आठवले यांनी गुरुवारी एमएमआरडीए कार्यालयात आठवले यांनी बैठक घेतली. या वेळी महापालिकेचे सहायक संचालक नगररचनाकार मा.द. राठोड, प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, एमएमआरडीएचे प्रकल्प अधिकारी जयंत ढाणे व प्रकल्पबाधितांतर्फे रिपब्लिकनचे काकासाहेब खंबाळकर, जालिंदर बर्वे, नलिनी साळवे, सुवर्णा पाटील, अशोक खैरे, दादा कांबळे आदी उपस्थित होते.यावेळी राठोड यांनी सांगितले की, प्रकल्पबाधितांना महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानंतर, प्रकल्पबाधितांची सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर सविस्तर अहवाल महापालिकेच्या पुनर्वसन समितीसमोर सादर केला जाईल. त्यानंतर, महापालिका त्यावर निर्णय घेणार आहे. तर, ढाणे म्हणाले, प्रकल्प राबवणे हे आमचे काम आहे. प्रकल्पासाठी जागा संपादित करणे तसेच बाधितांच्या पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे.घरे देण्यास हरकत काय?च्या वेळी शिष्टमंडळाने आठवले यांच्याकडे मुद्दा मांडला की, महापालिकेने केंद्राच्या बीएसयूपी योजनेंतर्गत घरे बांधली आहेत. ही घरे रिंगरोड प्रकल्पबाधितांना द्यावी, अशी मागणी केली.च्आठवले यांनी घरे तयार असतील, तर ती प्रकल्पबाधितांना देण्याचा विचार होण्यास काय हरकत आहे, अशी विचारणा अधिकाºयांकडे केली. त्यावर ते म्हणाले, पुनर्वसन समिती यासंदर्भात निर्णय घेणार आहे. त्यावर आठवले यांनी तातडीने अहवाल सादर करून निर्णय घ्या, असे आदेश दिले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण