शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कावळ्यांच्या जीवावर उठले आहेत उंदीर, पक्षिप्रेमी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:51 IST

वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत गेल्या काही दिवसांपासून कावळे मृतावस्थेत निदर्शनास येत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, उंदरांना मारण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे मरणारे मृत उंदीर खाल्ल्याने ते कावळ्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गचक्र आवश्यक असले, तरी तेमोडण्याचा प्रयत्न माणसांकडून होत आल्याचे दिसत आहे.निसर्गाने पशुपक्ष्यांची निर्मिती करताना प्रत्येकाला वेगवेगळेपणा दिला असला, तरी भारतीय संस्कृतीत अनेक सजीवांना त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महत्त्व प्राप्त आहे. यात उंदीर (मूषक) आणि कावळा (काक) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्षात कावळ्यांना पंचपक्वान्ने खायला घातली जातात. कावळा हा निसर्गप्रेमी पक्षी आहे. दिसायला काळा आणि त्याचा आवाजही कर्कश आहे. उपजीविकेसाठी तो लहानलहान उंदीर, मेलेले इतर प्राणी, घरातून फेकले गेलेले पदार्थ खातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील रस्त्यांवर कावळे मृतावस्थेत पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत कोपरीतील परिसरात पाच ते सहा कावळे विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.उंदरांचा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुतेक वेळा मानवी वस्त्यांमध्ये त्यांना मारण्यासाठी अनेक विषारी औषधे खाण्याच्या पदार्थांमध्ये मिसळून ते उंदरांना खायला देतात. हे पदार्थ खाऊन मेलेले उंदीर कचºयात फेकल्यावर ते कावळे खातात. त्यामुळेच त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता दाट आहे. अशा प्रकारेही यापूर्वी कावळे मृतावस्थेत आढळून आल्याचे पक्षी अभ्यासक सिद्धेश करगुंटकर यांनी सांगितले.दक्ष असलेला पक्षी-कावळ्यांचे नैसर्गिक आयुष्य १२ ते १३ वर्षांचे असते. शिवाय, त्याची नजर अत्यंत दक्ष असल्याने त्याच्यावर दगड वगैरे फेकून त्याला जखमी करणेही कठीण असते.असे असताना दक्ष समजले जाणारे हे कावळे मात्र रस्त्यांवर मृतावस्थेत दिसू लागले आहेत.