शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

अंबरनाथ, बदलापूर परिसरात अवकाळी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 8:48 PM

गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला.

बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापूरकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर रविवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता. पाऊस पडतांना  वीजा देखील चमकत होत्या. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या अंबरनाथ व  बदलापूरकरांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र अवकाळी पाऊस असल्याने पुन्हा उकाडा वाढू शकतो अशी भीती आता नागरिक व्यक्त करत आहेत.दरम्यान अंबरनाथ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान पावसाच्या सरी आल्याने रॅलीतील नागरिक विखुरले जातील अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र पावसाच्या सरी सह आंबेडकरी जनतेने देखील जयंतीचा आनंद लुटला. पावसात भिजतच संपूर्ण मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे