शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:42 IST

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

मीरा रोड : पाणीकपात लागू होण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे.शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे ठिकाण ४० ते ४५ किलोमीटरवर असल्याने दोन वेळच्या पाणीपुरवठ्यातील अंतर ४० तास इतके आहे.

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु, शहराला सध्या १७६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यंदा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. नागरिकांना तासभरही पाणी पुरत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सूर्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. म्हाडाने मुंबई पालिकेकडून पाच एमएलडी पाणीपुरवठा शहराला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. ते पाणी मिळवण्यासाठी सत्ताधाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्याच्या अपुºया पाणीपुरवठ्याला पाणीकपातीचे ग्रहण लागले असताना ते ग्रहण सोडवण्यासाठी भाजपा कोणतीही पावले उचलत नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर