शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:42 IST

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

मीरा रोड : पाणीकपात लागू होण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे.शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे ठिकाण ४० ते ४५ किलोमीटरवर असल्याने दोन वेळच्या पाणीपुरवठ्यातील अंतर ४० तास इतके आहे.

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु, शहराला सध्या १७६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यंदा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. नागरिकांना तासभरही पाणी पुरत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सूर्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. म्हाडाने मुंबई पालिकेकडून पाच एमएलडी पाणीपुरवठा शहराला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. ते पाणी मिळवण्यासाठी सत्ताधाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्याच्या अपुºया पाणीपुरवठ्याला पाणीकपातीचे ग्रहण लागले असताना ते ग्रहण सोडवण्यासाठी भाजपा कोणतीही पावले उचलत नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर