शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 05:42 IST

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

मीरा रोड : पाणीकपात लागू होण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे.शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे ठिकाण ४० ते ४५ किलोमीटरवर असल्याने दोन वेळच्या पाणीपुरवठ्यातील अंतर ४० तास इतके आहे.

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु, शहराला सध्या १७६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यंदा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. नागरिकांना तासभरही पाणी पुरत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सूर्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. म्हाडाने मुंबई पालिकेकडून पाच एमएलडी पाणीपुरवठा शहराला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. ते पाणी मिळवण्यासाठी सत्ताधाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्याच्या अपुºया पाणीपुरवठ्याला पाणीकपातीचे ग्रहण लागले असताना ते ग्रहण सोडवण्यासाठी भाजपा कोणतीही पावले उचलत नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर