शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

18 गावातील विकासकामे स्थगित करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 13:11 IST

18 गावातील महापालिका क्षेत्रतील नगरसेवकांचा कार्यकाळ अद्याप संपूष्टात आलेला नसताना त्यांचे नगरसेवक पदही रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.

ठळक मुद्देभाजप नगरसेविका सुनिता खंडागळे यांनी एक सिव्ही अॅप्लीकेशन न्यायालयात दाखल केला आहे. त्यामुळे 18 गावे वगळण्याचा मुद्दा आत्ता न्यायालयीन बाब झाली आहे, याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची प्रक्रिया सरकारने सुरु केली आहे. या गावातील महापालिकेतर्फे सुरु असलेली विकास कामे स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहे. आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला नगरविकास खात्याने स्थगिती द्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नगरविकास खात्याकडे केली आहे.

18 गावातील महापालिका क्षेत्रतील नगरसेवकांचा कार्यकाळ अद्याप संपूष्टात आलेला नसताना त्यांचे नगरसेवक पदही रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. 18 गावातील विकास कामे स्थगित करणो हे एक प्रकारे 18 गावातील नागरीकांवर अन्याय करणारे आहे. अयुक्तांच्या आदेशाला स्थगिती देऊन 18 गावांकरीता प्रशासक नेमण्यात यावा. स्थगित केलेली कामे त्वरीत सुरु करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. 18 गावे महापालिकेतून वगळण्यात येऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. त्याचबरोबर भाजप नगरसेविका सुनिता खंडागळे यांनी एक सिव्ही अॅप्लीकेशन न्यायालयात दाखल केला आहे. त्यामुळे 18 गावे वगळण्याचा मुद्दा आत्ता न्यायालयीन बाब झाली आहे, याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान आडीवली ढोकळी प्रभागाचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनीही महापालिका प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यांनी त्यांच्या निवेदनात गावे वगळल्यापासून नागरीकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरीकांना पाणी मिळत नाही. जे पाणी येत आहे. ते दूषित येत आहे. गटारे स्वच्छ केली जात नाहीत. कचरा गोळा करणा:या घंटा गाडय़ा येत नाहीत. 27 गावांपैकी केवळ 18 गावे वगळून 27 गावांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकारकडून केले गेले आहे. नागरीकांच्या समस्यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली आहे.

टॅग्स :MNSमनसेRaju Patilराजू पाटीलkalyanकल्याण