शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

600 शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यांना पोलिसांनी केलं जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:41 IST

बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व कोकण परिसरातील शेतकऱ्याचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती

ठाणे -  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 606 शेतकऱ्यांकडून काजूचे डबे खरेदी करण्याच्या बहाण्याने करोडोचा गंडा घालून पसार झालेल्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या यूनिट 1 ने जेरबंद केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपींकडून 1109 काजुगराचे डबे आणि 58 लाख 7 हजारांची रोकड तसेच दोन कोटी 20 लाख 31 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व कोकण परिसरातील शेतकऱ्याचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती. या प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात 27 नोव्हेंबर 2018 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन ठाकरे आणि सहाय्यक  पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सुरुवातीला गुजरात इथून दीपक पटेल याला डिसेंबर 2018 रोजी अटक केली. त्या पाठोपाठ आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरीPoliceपोलिस