शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

600 शेतकऱ्यांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यांना पोलिसांनी केलं जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 12:41 IST

बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व कोकण परिसरातील शेतकऱ्याचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती

ठाणे -  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील 606 शेतकऱ्यांकडून काजूचे डबे खरेदी करण्याच्या बहाण्याने करोडोचा गंडा घालून पसार झालेल्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या यूनिट 1 ने जेरबंद केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपींकडून 1109 काजुगराचे डबे आणि 58 लाख 7 हजारांची रोकड तसेच दोन कोटी 20 लाख 31 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. बनावट व्यापारी कंपनी स्थापन करून मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व कोकण परिसरातील शेतकऱ्याचा माल खरेदी करून त्याचे पैसे न देता ही टोळी पसार झाली होती. या प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीस ठाण्यात 27 नोव्हेंबर 2018 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितिन ठाकरे आणि सहाय्यक  पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सुरुवातीला गुजरात इथून दीपक पटेल याला डिसेंबर 2018 रोजी अटक केली. त्या पाठोपाठ आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीFarmerशेतकरीPoliceपोलिस