शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

उल्हासनगर पालिकेवर पुन्हा आणला जनाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:39 AM

कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली.

उल्हासनगर : कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली. आठवडाभरात याच विषयावर पालिकेच्या आवारात जनाजा आण्याण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शुक्रवारी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना या विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला बोलावल्याची माहिती मैनुद्दीन शेख यांनी दिली.मृतदेह घेऊन एका शहारातून दुसºया शहरात जाण्यासाठी होणारा खर्च, दंड अशी दुहेरी कोंडी होते. या प्रकाराने शहरातील मुस्लिम अस्वस्थ आहेत. गेली २५ ते ३० वर्षे ते कबरस्तानची मागणी ते करत आहेत. त्यासाठी आंदोलने झाली. मोर्चा काढला गेला. राज्य सरकारकडे पाठपुरावा झाला. न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अखेर न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने कबरस्तानसाठी जागा देण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानंतरही जागा ताब्यात येत नसल्याने गुरूवारी सी ब्लॉकमधील हाजी मोसिन खान यांचा जनाजा महापालिके समोर आणून पुन्हा कबरस्तानची मागणी झाली. त्यामुळे आयुक्तांनी या विषयावर चर्चेसाठी समाजातील व्यक्तींना बोलावले आहे. त्यात काही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.>जनाजा पाहून नकारउल्हासनगर शहरात कबरस्तान नसल्याने मुस्लिमांना दफनविधीसाठी जनाजा घेऊन अंबरनाथ किंवा कल्याणला जावे लागते.उल्हासनगरातील जनाजा दिसल्यावर तेथील कबरस्तानात नकार दिला जातो. प्रसंगी दंड आकारला जातो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर