शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पालघर विभागाला ९५ लाख १३ हजारांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:19 IST

मुसळधार पावसाने बसफेऱ्या रद्द; परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात ८ आगार; आर्थिक गणित कोलमडणार

- हितेन नाईकपालघर : राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत आगारातून दररोज ४२५ बस गाड्यांच्या ३ हजार ३७४ फेरीद्वारे १ लाख ४३ हजार कि.मी.चा पल्ला गाठला जातो. मात्र, आठवडाभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर विभागाच्या ३ हजार ६१३ फेºया रद्द झाल्या. यामुळे महामंडळाला सुमारे ९५ लाख १३ हजार ९९ रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.पालघर जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे एकूण आठ बस आगार (डेपो) आहेत. १ आॅगस्टपासून जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होत स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या हजारो फेºया रद्द झाल्या आहेत. ३ आॅगस्ट रोजी पालघर आगारातील २२२ बस फेºया रद्द झाल्या असून १० हजार ९२० कि.मी. रद्द झाले आहेत तर ४ आॅगस्ट रोजी ३६४ बस फेºया रद्द होत १५ हजार ८७० किमी तर ५ आॅगस्ट रोजी ३१ फेºया रद्द होत ३ हजार ०९ कि.मी. रद्द झाले आहेत.सफाळे आगारातील ३ आॅगस्ट रोजी १४६ फेºया रद्द होत ३ हजार ३१० किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे. तर ४ आॅगस्ट रोजी १४८ फेºया रद्द होत १ हजार ८७५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी ४ फेºया रद्द होत त्यांचे ३६० किलो मीटरचा प्रवास रद्द झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी आशिष चौधरी यांनी लोकमतला सांगितले.वसई आगारातील १२७ फेºया रद्द झाल्या असून ५ हजार ५३७ किलो मीटरचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. ४ आॅगस्ट रोजी ३३१ फेºया रद्द होत १६ हजार ९६८ कि.मी. प्रवास रद्द करण्यात आला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ७२ फेरीद्वारे ५ हजार २२५ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे.३ आॅगस्ट रोजी अर्नाळा विभागातील ४६ फेºया रद्द झाल्या असून ४ हजार ७३९ कि.मी. प्रवास रद्द झाला. ४ आॅगस्ट रोजी २९२ फेºया रद्द होत १९ हजार १२४ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ४० फेºया रद्द होत ५ हजार १५७ कि.मी.चा प्रवास रद्द करण्यात आला आहे.डहाणू आगार अंतर्गत १०८ फेºया रद्द झाल्या असून २ हजार ७८२ कि.मी. प्रवास रद्द झाला आहे. ४ आॅगस्ट रोजी १७४ फेºया रद्द झाल्या असून ६ हजार ०३० कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी ५८ फेºया रद्द होत २ हजार ९१७ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.जव्हार आगार अंतर्गत ३ आॅगस्ट रोजी १३२ फेºया रद्द होत ६ हजार १६१ कि.मी. रद्द झाले असून ४ आॅगस्ट रोजी १३५ फेºया रद्द होत १३ हजार ०३४ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे. तर ५ आॅगस्ट रोजी १०५ फेºया रद्द होत ५ हजार २६६ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.बोईसर आगार अंतर्गत ३ आॅगस्ट रोजी १३२ फेºया रद्द होत ३ हजार ३९१ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला असून ४ आॅगस्ट रोजी ३०५ फेºया रद्द होत ८ हजार २३६ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी १२९ फेºया रद्द झाल्या असून ३ हजार ९५६ कि.मी.चा प्रवास रद्द झाला आहे.नालासोपारा विभागांतर्गत ३ आॅगस्ट रोजी १०० फेºया रद्द झाल्या. ४ आॅगस्ट रोजी १४६ फेºया रद्द होत १३ हजार ८८७ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे तर ५ आॅगस्ट रोजी ६६ फेºया रद्द होत ९ हजार ३४३ किलो मीटरचा प्रवास रद्द झाला आहे.दररोज ३ हजार ३७४ फेºयापालघर आगारातून ६९२ दैनंदिन फेºया होतात. सफाळे आगारातून ४२७ दैनंदिन फेरीद्वारे ७ हजार ६७६ किलो मीटरचा पल्ला गाठला जातो. वसई आगारातून ३५८ फेºयाद्वारे २० हजार १४५ किलो मीटरचा पल्ला गाठला जातो. अर्नाळा विभागातून २९८ फेरीद्वारे २२ हजार ६५५ कि.मी.चा पल्ला गाठला जातो. डहाणू आगारातून ४४५ फेºयाद्वारे १६ हजार ४० किलोमीटर, जव्हार आगारातील ४५७ फेºयाद्वारे १९ हजार ६३६ किलोमीटर, बोईसर आगारातून ५५५ फेºयाद्वारे २२ हजार ३८ कि.मी. तर नालासोपारा आगारातील १४६ फेºयाद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा पल्ला असा एकूण पूर्ण पालघर विभागांतर्गत ३ हजार ३७४ दैनंदिन फेºयाद्वारे १ लाख ४३ हजार ३६ कि.मी.चा पल्ला दररोज एसटीद्वारे गाठलाजात आहे.आमच्या हक्काच्या उत्पन्नापासून आम्हाला मुकावे लागले असून आता येणाºया सणाच्या निमित्ताने जादा फेºया वाढवून हे नुकसान भरून काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. - अजित गायकवाड, विभाग नियंत्रक, पालघर विभाग

टॅग्स :state transportएसटी