मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची वाट पुरता बिकट वाट बनत चालली आहे. ...
Miraroad News : चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात मौजमजेसाठी गेलेल्या व पाण्यात अडकलेल्या भाईंदरच्या तीन तरुणांना अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी वाचवले होते. ...
Eknath Shinde : जिल्ह्यात होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत जिल्ह्यातील संबधींत यंत्रणाची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
Ulhasnagar : शहर शिवसेनेत खिंडार पडल्याचे बोलले जात असून इतर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे समर्थक अरुण अशान यांनी देऊन खळबळ उडून दिली. ...