Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. ...
Bhiwandi News: महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार कर्मचारी सेना भिवंडीच्या वतीने देखील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नामकरण करण्याचे लेखी पत्र भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हासाळ यांना देण्यात आले आहे,. ...
Thane: कौटुंबिक कलहामुळे कळवा खाडीमध्ये उडी घेतलेल्या गंगाधर जाधव (३५) या तरुणाला स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाचे पथक हे घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच सुखरूप खाडीतून बाहेर काढले. ...
Jitendra Awad: माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाणी प्रकरणी मानवी हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार येत्या ९ सप्टेंबरपर्यंत आव्हाड यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे. ...
Baravi Dam: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. ...
Thane: ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी अंतर्गत डिजी ठाणे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र मागील नऊ महिन्यापासून हा प्रकल्प बंद आहे. ...
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपचा नेता पालकमंत्री म्हणून काम पाहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...