सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केली जात असताना या जयंती निमित्त भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. ...
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोदामांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी भिवंडीसह ठाणे कल्याण अग्निशामक यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असते. ...
खेवरा सर्कल, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या नायडेन बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावरील १२ क्रमांकाच्या सदनिकेत दया विश्वकर्मा यांचा दीड वर्षांच्या नयन याने स्वत: दरवाजाची कडी लावली. ...
"मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असताना दुसरीकडे ठाणे न्यायालयात चालणारे बहुतांश दावे हे मीरा भाईंदर मधीलच आहेत. परंतु शहरातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी ठाणे येथे खेपा माराव्या लागतात. त्यासाठी कामधंद्याचा खाडा करावा लागतो." ...